मी कवी विक्रम दादाराव ठेंगडे. गाव आवलगाव बू ता.घनसावंगी जि.जालना. आज कालच्या सामाजिक घटकांवर माझ्या कविता असतात. यापुढे माझ्या पेजवर अशाच कविता अपलोड होत राहतील.. सर्वांनी वाचाव्यात एवढीच अपेक्षा..